शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सर्दी, खोकला झालाय? खबरदारी घ्या; तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2023 07:38 IST

सर्दी आणि खाेकल्याची देशभरात साथ सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्दी आणि खाेकल्याची देशभरात साथ सुरू आहे. एच३एन२  हा विषाणू यास कारणीभूत असून लाेकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, तूर्त घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. भारतात या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केले. 

कर्नाटक व हरयाणात या विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २ जानेवारी ते ५ मार्चपर्यंत देशात एच३एन२चे ४५१ रुग्ण आढळून आले आहेत. ‘आपण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्येत घट होण्याची अपेक्षा आहे’, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 

डुकरांपासून संसर्गाची शक्यता

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार, एच३एन२ हा विषाणू मानवेतर असून  डुकरांमार्फत तो मानवांना संक्रमित करतो. याची लक्षणे हंगामी फ्लूसारखीच असतात. यात ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यासह इतर लक्षणेदेखील असू शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :delhiदिल्ली