शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"एका वर्षात नात अथवा नातू द्या किंवा 5 कोटी द्या", मुलगा आणि सुनेविरोधात आईवडिलांचा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:34 IST

उत्तराखंडमधील एका दाम्पत्याने त्यांच्या मुलगा आणि सुनेविरोधात 5 कोटींचा दावा ठोकला आहे.

नवी दिल्ली: लग्न झाल्यानंतर अनेकजण आपल्या मुलाकडून नातवंडाची इच्छा व्यक्त करतात. यासाठी अनेकदा छळही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, उत्‍तराखंडमधून एक विचत्र प्रकरण समोर आले आहे. एका दाम्पत्याने नातवंडांसाठी आपल्या मुलगा आणि सुनेवर 5 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एसआर प्रसाद यांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात नातवंडांसाठी दावा ठोकला आहे. न्यायालयात ते म्हणाले की, 'आम्हाला नातू किंवा नात हवी आहे. मुलांनी आम्हाला एका वर्षाच्या आत नातू किंवा नात द्यावी, अन्यथा 5 कोटी रुपये द्यावेत.' मुलाच्या उच्चशिक्षणासाठी प्रसाद यांनी त्याला अमेरिकेत पाठवले. त्यासाठी त्यांनी सर्व पैसे खर्च केले. आता त्यांच्याकडे कुठलेही पैसे नाहीत. 

एएनआयने प्रसादच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'मी माझे सर्व पैसे मुलाला दिले, त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. आता माझ्याकडे पैसे नाहीत. घर बांधण्यासाठी आम्ही बँकेकडून कर्जही घेतले आहे. मी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आमच्या याचिकेत आम्ही मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आम्ही नातवंडांच्या आशेने 2016 मध्ये मुलाचे लग्न केले, पण अद्याप आम्हाला नातूही दिला नाही. त्यामुळे आता त्यांनी नातू द्यावा किंवा 5 कोटी रुपये द्यावेत.' 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCourtन्यायालय