शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा द्या : पासवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 03:56 IST

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले. अशा राखीव जागा दिल्या, तर ५० टक्के राखीव जागांचे उल्लंघन होणार नाही का, असे विचारले असता पासवान म्हणाले की, तामिळनाडूत ६९ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवले, तर प्रश्न निर्माण होणार नाही. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर सरकारने घेतलेली भूमिका आणि सरकारी नोकरीतील बढतीत राखीव जागा, यावरून जोरदारपणे होणारा निषेध सरकारसाठी काळजीचा विषय आहे का? यावर पासवान म्हणाले की, अजिबात नाही.सहा महिन्यांपूर्वी आम्ही बऱ्याच निषेधाला तोंड दिलेले आहे. मंत्र्यांना बाहेर पडणे अवघड बनले होते. मोदी सरकार हे दलितविरोधी व मागासवर्गाच्या विरुद्ध असल्याचे म्हटले गेले. लोक मला विचारायचे की, पासवानजी तुम्ही दलितांच्या हितांचे रक्षणकर्ते असूनही गप्प का? त्यानंतर यावर तोडगा काढला. (वृत्तसंस्था)>प्रतिमा बदललीदलितविरोधी अशी सरकारची प्रतिमा ६ महिन्यांत कशी बदलली, असे विचारताच पासवान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा ही सरकारसाठी परीक्षाच होती. तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.अध्यादेश योग्य दिवशी जारी केला असता तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती. आम्ही गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अध्यादेश तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला.