शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी जागा द्या - केंद्राची काश्मिरला सूचना

By admin | Updated: September 5, 2014 14:50 IST

काश्मिरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना लिहिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ - काश्मिरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना लिहिले आहे. नव्वदच्या दशकामध्ये काश्मिर खो-यात उसळलेल्या दहशतवादामध्ये लाखोंच्या संख्येने काश्मिरी पंडित खो-यातून विस्थापित झाले. ते मोठ्या संख्येने जम्मू किंवा दिल्लीतील विस्थापित शिबिरांमध्ये राहत आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. राजनाथ सिंह यांनी या आश्वासनाचा पाठपुरावा सुरू केला असून अब्दुल्ला यांनी पंडितांसाठी अनुकूल जागा मिळवण्यासाठी सहाय्य करावे अशी सूचना सिंह यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यातच काश्मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून भाजपाने मिशन ४४चे आव्हान पेलले आहे. त्या दृष्टीनेही काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन भाजपाप्रणित आघाडी सरकारसाठी महत्त्वाचे आहे.
दरम्यान, काश्मिरी पंडितांचे स्वतंत्र पुनर्वसन करून त्यांचा स्वतंत्र प्रांत करू नये अशी मागणी पीडीपी या जम्मू व काश्मिरमधल्या दुस-या महत्त्वाच्या पक्षाने केली आहे.