शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

‘तिवरे धरण दुर्घटनेतील वारसदारांना भरपाई द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 23:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.

नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.ते म्हणाले की, ही धरणफुटी या भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झाली असे सांगितले जात आहे. पण त्या गोष्टीत तथ्य नाही. तिवरे धरणाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे असे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी लेखी कळवूनही त्या दिशेने पावले उचलण्यात आली नाहीत. तब्बल १२ कोटी रुपये खर्चून २०१२ साली तिवरे धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पाचा मूळ खर्च २ कोटी रुपये होता पण कालांतराने त्यात खूप वाढ झाली. तिवरे धरण फुटल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई देण्यात यावी, या दुर्घटनेत ज्यांची घरे वाहून गेली त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागण्याही हुसेन दलवाई यांनी केल्या. ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही दलवाई यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण