शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गुड बाय लाईफ! तरुणाने इन्स्टावर पोस्ट केली अन् घरापासून 35 किमी अंतरावर घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:35 IST

घरातून दुकानात जातो असं सांगून तो बाहेर पडला होता मग तो गोल्फ लिंक्सच्या आशियाना सोसायटीत कसा पोहोचला, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.

गाझियाबादमधील आशियाना सोसायटी, NH-9 येथे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पॉलिटेक्निकचा विद्यार्थी वरदन शर्मा (18) याचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्याला पडताना कोणी पाहिले नाही. मृत्यूच्या 12 तास आधी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये गुड बाय लाईफ असं लिहिलं होतं. पोलीस या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून पाहत असले तरी नातेवाईकांनी हत्येची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. 

घरातून दुकानात जातो असं सांगून तो बाहेर पडला होता मग तो गोल्फ लिंक्सच्या आशियाना सोसायटीत कसा पोहोचला, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. घरापासून 35 किमी दूर असलेल्या या सोसायटीमध्ये त्याचं कोणी ओळखीचं देखील नाही. आर्य नगर, हापूर येथील रहिवासी असलेले त्याचे वडील सुनील शर्मा यांनी कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकरण हत्येचे वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच सखोल तपास केल्यास सत्य बाहेर येईल, असे सांगितले.

सुनील शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी गढ रोडवरील त्याच्या ऑप्टिकलच्या दुकानात बसला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो घरी जात असल्याचे सांगून दुकानातून बाहेर पडला, मात्र तो घरी पोहोचला नाही. रात्री 9.30 च्या सुमारास गाझियाबादच्या आशियाना सोसायटीत वरदानसोबत झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळाली.

सोसायटीच्या परिसरात वरदानचा कोणीही नातेवाईक किंवा मित्र नाही. मग तो तिथे का गेला आणि कसा पडला. तो हायटेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला, असा सवाल सुनील शर्मा यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक सोसायटीत गेटवरच विचारपूस केल्यावर कुणाला आत जाऊ दिले जाते? त्याला कोणी फोन केला का? पोलीस तपासात सर्व काही स्पष्ट होईल. तो चौदाव्या मजल्यावर कसा पोहोचला? याचीही चौकशी व्हायला हवी असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिल आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"