शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

संघ विचारधारेशी संघर्षास बाहेर पडा -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 05:45 IST

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशाला कमकुुवत करीत असल्यामुळे काँग्रेसच्या आघाडीवरील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या विचारधारेशी संघर्ष करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केले. पक्षाच्या फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते येथे बोलत होते.

संवैधानिक संस्थांमध्ये आपले लोक बसवून असे जाळे विणले जात आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, पक्षाच्या युवक संघटनांना जनतेत जाऊन हे सांगावे लागेल म्हणजे ते सावध होतील. गांधी यांनी भाषणात ज्योतिरादित्य शिंदे यांचाही उल्लेख केला की, जर ते काँग्रेसमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री बनले असते. भाजपमध्ये ते आज मागच्या बाकावर (बॅक बेंचर) बसून आहेत. भाजप त्यांना कधी मुख्यमंत्री पद देणार नाही.  शिंदे यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या भाष्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी ‘लोकमत’ शी बोलताना खंडन केले. ते म्हणाले की, फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी शिंदे यांच्याबद्दल भाष्य तर दूर त्यांचे नावही घेतले नाही. पूर्ण चर्चेचा व्हिडिओ उपलब्ध असून तो सार्वजनिक केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी