शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गणपती, कार्तिकस्वामी मंदिरांत फेब्रुवारीत होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठा

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

त्र्यंबकेश्वर : शहराचे प्रवेशद्वार आणि अंजनेरीकरांचे ग्रामदैवत समजल्या जाणार्‍या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या गणपती व कार्तिकस्वामी मंदिरांत ९ व १० फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. पांडे, शिंदे यांनी दिली. येथील त्रिविक्रम जोशी, गोविंदराव मुळे, प्रशांत गायधनी, गिरीश जोशी, नितीन मोराडे यांनी चर्चा करून वरील लाभदायक मुहूर्त निश्चित केले. दोन्ही मंदिरांसाठी सुबक अशा मूर्ती तयार करून घेण्यात आल्या असून, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर : शहराचे प्रवेशद्वार आणि अंजनेरीकरांचे ग्रामदैवत समजल्या जाणार्‍या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या गणपती व कार्तिकस्वामी मंदिरांत ९ व १० फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. पांडे, शिंदे यांनी दिली. येथील त्रिविक्रम जोशी, गोविंदराव मुळे, प्रशांत गायधनी, गिरीश जोशी, नितीन मोराडे यांनी चर्चा करून वरील लाभदायक मुहूर्त निश्चित केले. दोन्ही मंदिरांसाठी सुबक अशा मूर्ती तयार करून घेण्यात आल्या असून, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
अंजनेरी गावाजवळ असणारी ही दोन्ही पुरातन मंदिरे रस्ता व चौपदरीकरणात अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने हटविण्याचा निर्णय घेतला होता. अंजनेरी ग्रामस्थ व भाविकांनी ही मंदिरे हटविण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. अखेर ग्रामपंचायतीने ही मंदिरे हटविण्याचा ठराव सार्वजनिक बांधकाम विभागाला देताना नवीन मंदिरे बांधून देण्याची अट घातली होती. त्यानुसार रस्त्याच्या कामाअगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन जागेत श्री गणपती मंदिर व श्री कार्तिकस्वामी मंदिर नसल्याने बांधून दिले आहे.
गणेश मंदिरातील मूर्ती काढताना मूर्तीचे नुकसान झाल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी तहसील कार्यालयात अंजनेरी ग्रामस्थ, त्र्यंबकेश्वर पुरोहित यांची बैठक घेऊन समन्वय साधला होता. त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंजनेरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्र्यंबकमधील पुरोहितांच्या पौरोहित्याखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने, विधिवत मंत्रोच्चारात मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा फेब्रुवारीत पार पडणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाशी झालेल्या करारानुसार दोन्ही मंदिरांसमोर सभामंडप बांधून देण्याचे कबूल करूनही अद्याप सभामंडप झालेले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

.......(मुर्तींचे फोटो मिळाल्यास पाठवते)..........