शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:33 IST

तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात ही दुर्घटना घडली. विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. यानंतर, लोकांना आकाशात आगीचे आणि धुराचे लोट दिसले. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण २४२ जण होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

कुठे असतं इंधन? -साधारणपणे विमानांचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. यामुळे विमानांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता असते. आता, विमानाच्या मुख्य बॉडीत इंधन साठवले जाते, असे आपल्याला वाटत असेल तर तसे नाही. विमानाच्या दोन्ही पंखांमध्ये इंधन साठवले जाते. याचेही एक कारण आहे. ते म्हणजे, विमानाचे इंजिन त्याच्या पंखांमध्येच लावलेले असते. यामुळे येथेच इंधनाची व्यवस्था केलेल्यास ते इंजिनपर्यंत पोहोचणे सोपे होते. यामुळे विमानाचे वजनही बरेच कमी होते. याशिवाय, 

बॅलेन्स राखण्यासही उपयुक्त - कोणत्याही प्रवासी विमानाचे पंख हे त्याचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. कारण, जर इंधन विमानाच्या मुख्य भागात भरले, तर संतुलन बिघडेल. समजा इंधन मागच्या भागात भरले, तर हवेत असताना विमानाचा मागचा भाग खाली राहील, तर इंधन कमी झाल्यास, मागचा भाग वर येईल. यामुळे अपघातांचा धोका देखील वाढेल. तसेच अपघात झाल्यास, पंख्याजवळील प्रवाशांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो... 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातpassengerप्रवासी