शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बिहारमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

By admin | Updated: November 1, 2015 02:40 IST

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी १ नोव्हेंबरला चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे.

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी १ नोव्हेंबरला चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.या टप्प्यात मुजफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सीतामढी, शिवहर, गोपालगंज आणि सिवान या सात जिल्ह्यांमधील जागांचा समावेश असून, एकूण ७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ५७ महिला आहेत. यावेळी एकूण १,४६,९३,२९४ मतदार १४,१३९ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील.गेल्या निवडणुकीत ५५ पैकी २६ जागांवर भाजप आणि २४ ठिकाणी संयुक्त जनता दलाने विजय संपादित केला होता. राष्ट्रीय जनता दलाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते, तर तीन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या होत्या. आता मात्र चित्र पूर्ण पालटले आहे. महाआघाडीतील राजदने २६, संजदने २१ आणि काँग्रेसने ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे रालोआच्या वतीने भाजप या टप्प्यात ४२ जागांवर आपल्या उमेदवारांना लढवीत आहे. लोजपा पाच तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसा) प्रत्येकी ४ जागांवर भविष्य अजमावीत आहे. (वृत्तसंस्था)