शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चार राज्ये दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: July 7, 2014 04:15 IST

मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़

नवी दिल्ली : मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़ हीच स्थिती कायम राहिल्यास कृषी उत्पन्न घटण्यासोबतच पाणी आणि विजेच्या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते़एका वृत्तसंस्थेने देशभरातील स्थितीचा अंदाज घेऊन एक अहवाल जारी केला आहे़ त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक यासारख्या राज्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे़ पावसाने हुलकावणी दिल्याने अद्यापही अनेक भागांतील पेरण्या रखडल्या आहेत़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात सरासरीच्या ४३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ मान्सून अनुकूल नसल्याच्या वृत्ताने आधीच खाद्यान्न, भाजीपाला व फळांच्या किमती वधारल्या आहेत़ येत्या दिवसांत या किमती आणखी भडकण्याची चिन्हे आहेत़ राज्य सरकारांनी दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना सवलतीने डिझेल आणि बियाणे देण्यावर केंद्र सरकारला अगत्याने विचार करावा लागेल. याशिवाय महागाई नियंत्रणासाठीही कसरत करावी लागेल. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जलशयांमध्ये फार कमी जलसाठा उरला आहे़ स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने स्थिती आणखी गंभीर राहण्याचे सूतोवाच केले आहे़ उत्तर पश्चिम भारतात दुष्काळाची ८० टक्क्यांपेक्षा अधिक शक्यता असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)