शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

सेल्फीच्या नादात चौघांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

By admin | Updated: April 15, 2017 01:17 IST

जीवाला धोका आहे हे माहीत असूनही अनेकांना सेल्फीचा मोफ आवरता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी ट्रेनमधून सेल्फी काढण्याच्या नादात घडला.

कोलकाता : जीवाला धोका आहे हे माहीत असूनही अनेकांना सेल्फीचा मोफ आवरता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी ट्रेनमधून सेल्फी काढण्याच्या नादात घडला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या हावडा परिसरात ही घटना घडली. चार मित्रांसोबत रेल्वेने प्रवास करणाऱ्या तारकनाथ मकाल नावाच्या तरुणाला दरवाजापाशी लटकून साहसी सेल्फी काढण्याचा मोह झाला. सेल्फीचा प्रयत्न करताना तो ट्रेनमधून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी ट्रेनमधून उडी मारली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेखाली येऊन त्या चौघांचा मृत्यू झाला. सुमित कुमार, संजीव पॉली, काजल सहा आणि चंदन पॉली य्अशी त्यांची नावे असून, तारकनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तारकेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन हे पाचही मित्र घरी परतत होते.