शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:02 IST

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर भोपाळला पोहोचलेल्या भाजप नेत्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आरोप केला आहे.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर रविवारी पहिल्यांदाच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले . 'पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आणि मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठ्या लोकांची नावे घेण्यास भाग पाडण्यात आले', असा आरोप सिंह यांनी केला. 

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना प्रज्ञा ठाकूर सिंह  म्हणाल्या, "मी आधीही सांगितले आहे की त्यांनी मला मोठ्या नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडले. मी ती नावे घेतली नाहीत; मी त्यांना जे हवे होते ते केले नाही. मी दबावाखाली आलो नाही आणि मी कोणाचेही नाव घेतले नाही, कोणालाही खोटे आरोप केले नाहीत. म्हणून, त्यांनी मला त्रास दिला. त्या नावांमध्ये विशेषतः मोहन भागवत, राम माधव, पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, इंद्रेश कुमार आणि इतर नेते होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

प्रज्ञा ठाकूर सिंह म्हणाल्या, "मी वारंवार सांगितले आहे की परमबीर सिंग हे एक अमानवी व्यक्ती आहेत कारण त्यांनी प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे, प्रत्येक कायदा मोडला आहे आणि कायद्याच्या पलीकडे मला छळले आहे. केवळ परमबीर सिंगच नाही तर सर्व एटीएस अधिकाऱ्यांनी मला छळले आहे. मला १३ दिवस बेकायदेशीरपणे आणि ११ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. अशा प्रकारे, मी २४ दिवस पोलिस कोठडीत होते आणि एटीएसच्या हातून छळ सहन केला."

भगवा दहशतवाद म्हटले त्यांना योग्य उत्तर मिळाले

"ज्यांनी याला भगवा दहशतवाद म्हटले त्यांना लाज वाटली आहे. समाज आणि देशाने त्यांना योग्य उत्तर दिले आहे. न्यायालयाचा निर्णय अगदी स्पष्ट आहे. ज्यांनी याला 'भगवा दहशतवाद' म्हटले त्यांच्या तोंडावर हा एक चपराक आहे. त्यांनी यापूर्वीही याला 'भगवा दहशतवाद' आणि 'हिंदू दहशतवाद' म्हटले आहे. महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सनातन दहशतवाद', 'हिंदुत्व दहशतवाद' याबद्दल बोलले आहे. ते एकाच श्रेणीतील लोक आहेत",असा आरोपही सिंह यांनी केला.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट