शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रथमच: गोविंद सागर धरणाखालून जाणार रस्ता; हिमाचल सरकार करीत आहे विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:40 IST

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जर्मनीतील तज्ज्ञ व सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.

बिलासपूर: गोविंद सागर तलाव या धरणाखाली टनेल तयार करून रस्ता तयार करण्याच्या तयारीत हिमाचल प्रदेश सरकार आहे. हा मार्ग झाला तर धरणाखालून जाणारा हा देशातील पहिला प्रयोग असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जर्मनीतील तज्ज्ञ व सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.

गोविंद सागर तलाव हिमाचल प्रदेशच्या ऊना आणि बिलासपूर जिल्ह्यात आहे आणि त्याची लांबी सुमारे ५६ किमी आहे, तर रुंदी ३ किमी आहे. या तलावातील टनेलमुळे बिलासपूर शहराला किरतपूर आणि मणाली दरम्यानच्या चार-लेन मार्गाशी जोडले जाईल, असे तंत्रशिक्षण मंत्री राजेश धरमानी यांनी सांगितले. 

पर्यावरणाचा विचार

पर्यावरण संतुलनाचा विचार करून या प्रकल्पासाठी अत्याधुनिक आणि शाश्वत जर्मन तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यासाठी इमर्शन टनल तंत्रज्ञान आणि टनल बोरिंग मशीन वापरले जाईल. टनलचे भाग जमिनीवर तयार केले जातील आणि तलावाच्या खाली स्थापित केले जातील, असे धरमानी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश