शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘अन्नसुरक्षा’ तूर्त लांबणीवर!

By admin | Updated: June 27, 2014 02:28 IST

सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची हमी देणा:या आधीच्या संपुआ सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी मोदी सरकारने तूर्तास लांबणीवर टाकली आहे

फराज अहमद - नवी दिल्ली
देशातील 120 कोटी गरिबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची हमी देणा:या आधीच्या संपुआ सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी मोदी सरकारने तूर्तास लांबणीवर टाकली आहे. अद्यापही अनेक राज्यांनी या कायद्यातील तरतुदी लागू केल्या नसल्याची सबब पुढे करीत, सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी त्यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ गुरुवारी जाहीर केली.
तत्कालीन संपुआ सरकारने 5 जुलै 2क्13 रोजी अन्नसुरक्षा कायदा लागू केला होता आणि राज्य सरकारांना 365 दिवसांच्या आत तो लागू करायचा होता़ त्याची मुदत येत्या 5 जुलै रोजी संपत आह़े या कायद्यावर देशाच्या तिजोरीतून 2 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर पासवान यांनी गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली़ या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह हेही हजर होत़े सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या तीन मंत्र्यांसोबत पंतप्रधानांचे बैठकांचे सत्र सुरू आह़े या बैठकांमध्ये पंतप्रधानांनी वाढती महागाई आणि खराब मान्सूनच्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आह़े 
मान्सूनची स्थिती अशीच खराब राहिली व एफसीआयच्या गोदामांतील धान्यसाठा संपल्यास अन्नसुरक्षेसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवायची कशी, याबाबत मोदी सरकार साशंक आह़े त्यामुळेच संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्रेय देणा:या व सरकारच्या तिजोरीला चाट लावणा:या योजना तत्परतेने राबविण्यास मोदी सरकार अनुत्सुक आह़े याच आधारावर अन्नसुरक्षेला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याचे कळत़े
 
पाच राज्ये अन्न सुरक्षित
च्हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगड या राज्यांनी अन्नसुरक्षा कायदा पूर्णपणो लागू केला आह़े 
च्दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार आणि चंदीगडने तो आंशिक रूपात लागू केला आह़े 19 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कायदा लागू करायचा आह़े
 
लाभाथ्र्याच्या मापदंडांवर चर्चा करणार
पासवान यांनी सांगितले की,मी 4 जुलैला राज्यांच्या अन्नमंत्र्यांना भेटणार आह़े या वेळी राज्यांकडून अन्नसुरक्षेच्या लाभाथ्र्याच्या मापदंडांवर चर्चा होईल़ देशातील दोनतृतीयांश लोकसंख्येला सवलतीच्या दरात धान्य पुरविण्याची तरतूद अन्नसुरक्षा विधेयकात आह़े सोनिया गांधी यांच्या महत्त्वाकांक्षेतून साकारलेल्या या कायद्याला प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेेससारख्या संपुआतील घटक पक्षांकडूनच विरोध झाला होता़ याउपरही लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे विधेयक ऑगस्ट 2क्13मध्ये संसदेत पारित झाले होत़े
 
मोदी सरकारचे 3क् दिवस गाजले वादांनीच 
26 मे रोजी झगमगत्या समारंभात, शेजारी राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आणि राजकीय नेते व संतमहंत यांच्या समवेत नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदी शपथविधी झाला. या समारंभात  भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वस्वाने प्रय} करू, असे आश्वासन त्यांनी संपूर्ण भारताला दिले. पण मोदी सरकारचे आतार्पयतचे 3क् दिवस वादांनीच गाजले.