शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मुदतवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 02:58 IST

वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला  शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल.

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर कामावर घेण्यात आलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित (फिक्सड्) वेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ मिळणार नाही.वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल. त्यांच्या वेतनात कंत्राट काळात कोणताही बदल होणार नाही. त्यांना प्रवास भत्ता मिळेल तसेच काम केलेल्या प्रत्येक महिन्यासाठी १.५ दिवस पगारी अनुपस्थितीचा लाभ मिळेल.व्यय विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी नियुक्त्या देण्याचा प्रघात ठरू नये. सार्वजनिक हितासाठी गरज असेल तेव्हाच अशा नियुक्त्या देण्यात याव्यात. त्या कमीत कमी प्रमाणात राहतील, हे पाहायला हवे. अशा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे कसे गरजेचे आहे, याचा योग्य तपशील नियुक्ती देणाऱ्या प्राधिकरणासमोर ठेवल्यानंतरच नियुक्त्या देण्यात याव्यात.