शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:44 IST

जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.

नवी दिल्ली : विमानाचे अपहरण करण्यात आल्याची आवई उठवून विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.बेशिस्त प्रवाशांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची आणि त्यांना ‘नो प्लार्इंग लिस्ट’वर टाकण्याची नियमावली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्यानंतर प्रवाशावर अशा प्रकारची कारवाई केली जाण्याची ही पहिली वेळ आहे.सल्ला यांचे नाव जेट एअरवेजने ‘नो फ्लाइंग लिस्ट’ मध्ये टाकले असले तरी ही बंदी फक्त त्याच कंपनीच्या विमानांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होईल. बंदी घातलेल्या प्रवाशास विमानाने प्रवास करू द्यायचा की नाही याचा निर्णय इतर कंपन्या घेऊ शकतील.गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी जेटच्या मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करत असताना सल्ला यांनी बिझनेस क्लासच्या स्वच्छतागृहात विमान अपहरणाची घबराट निर्माण करणारी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात ‘१२ अपहरणकर्त्यांनी विमान ताब्यात घेतले आहे व सामान ठेवायच्या जागेत स्फोटकेही आहेत. विमान दिल्लीला न उतरविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे. तसे न केल्यास अनेक प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागेल’, असे लिहिले होते.यानंतर विमान अहमदाबादला उतरवून तपासणी केली असता सल्ला यांनी चिठ्ठीत लिहिलेली धमकीवजा माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.समितीने केली चौकशी‘नो फ्लाइंग लिस्ट’साठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार जेट एअरवेजने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या घटनेची चौकशी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार सल्ला यांच्यावर पाच वर्षांसाठी प्रवासबंदी लागू केली.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज