शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:44 IST

जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.

नवी दिल्ली : विमानाचे अपहरण करण्यात आल्याची आवई उठवून विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.बेशिस्त प्रवाशांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची आणि त्यांना ‘नो प्लार्इंग लिस्ट’वर टाकण्याची नियमावली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्यानंतर प्रवाशावर अशा प्रकारची कारवाई केली जाण्याची ही पहिली वेळ आहे.सल्ला यांचे नाव जेट एअरवेजने ‘नो फ्लाइंग लिस्ट’ मध्ये टाकले असले तरी ही बंदी फक्त त्याच कंपनीच्या विमानांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होईल. बंदी घातलेल्या प्रवाशास विमानाने प्रवास करू द्यायचा की नाही याचा निर्णय इतर कंपन्या घेऊ शकतील.गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी जेटच्या मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करत असताना सल्ला यांनी बिझनेस क्लासच्या स्वच्छतागृहात विमान अपहरणाची घबराट निर्माण करणारी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात ‘१२ अपहरणकर्त्यांनी विमान ताब्यात घेतले आहे व सामान ठेवायच्या जागेत स्फोटकेही आहेत. विमान दिल्लीला न उतरविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे. तसे न केल्यास अनेक प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागेल’, असे लिहिले होते.यानंतर विमान अहमदाबादला उतरवून तपासणी केली असता सल्ला यांनी चिठ्ठीत लिहिलेली धमकीवजा माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.समितीने केली चौकशी‘नो फ्लाइंग लिस्ट’साठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार जेट एअरवेजने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या घटनेची चौकशी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार सल्ला यांच्यावर पाच वर्षांसाठी प्रवासबंदी लागू केली.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज