शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘इसिस’मध्ये गेलेले पाच मल्याळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 02:46 IST

‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.

कन्नुर : ‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या काही दिवसांत ज्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या जाबजबाबांतून या पाच जणांच्या मृत्यूस दुजोरा मिळाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.त्यांची नावेही पोलिसांनीदिली असून, ती पुढीलप्रमाणेआहेत. शाहनाद (२५ वर्षे), रिशाल (३०), टी.व्ही. शमीर (४५), त्यांचा मुलगा सलमान (२०) आणि शाजीर (२५).केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नुर जिल्ह्यातून आतापर्यंत १५ जण ‘इसिस’मध्ये गेले आहेत. त्यापैकी काही जण अद्यापही सीरियामध्ये आहेत.या सर्वांची माथीभडकावून ज्याने त्यांना ‘इसिस’मध्ये भरती होण्यास उद्युक्त केले त्या यू. के. हमझा याला दोनच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे.आतापर्यंत केरळमधून बरेच तरुण इसिसच्या कच्छपी लागून सीरियामध्ये गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीसही अधिक खबरदारी घेत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :ISISइसिस