शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

प्रजासत्ताक दिनाच्या सहा दिवस आधी पाच आलिशान गाड्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 06:06 IST

प्रजासत्ताक दिनाच्या सहा ते सात दिवस आधी येथील नांगलोई भागातील वर्कशॉपमधून ५ आलिशान गाड्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या सहा ते सात दिवस आधी येथील नांगलोई भागातील वर्कशॉपमधून ५ आलिशान गाड्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घातपाती कारवाया करण्यासाठी या गाड्या कोणी चोरल्या नाहीत ना, याचाही कसून तपास सुरू आहे. या गाड्या शोधण्यासाठी पाच-सहा पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत.फोर्स गुरखा, व्होल्सवॅगन पोलो, फोर्ड इकोस्पोर्ट, मित्सुबिशी पजेरो, होंडा अमेझ या गाड्या बेपत्ता झाल्या. यासंदर्भात वर्कशॉपच्या मालकाने सांगितले की, या प्रकाराची माहिती एका कर्मचाऱ्याने बुधवारी दूरध्वनी करून दिली. चोरीला गेलेल्या वाहनांच्या किल्ल्या पजेरोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेल्या होत्या. त्यातील फोर्स गुरखा, व्होल्सवॅगन पोलो या दोन गाड्या वर्कशॉपच्या शेजारी राहणाºया एका व्यक्तीच्या मालकीच्या होत्या.>दिल्ली पोलिसांकडून कसून शोध सुरूप्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाºया सोहळ्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. कोणत्याही घातपाती कारवाया टाळण्यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत. अशा वेळेस पाच गाड्या बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.