शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

मुझफ्फरपूर जाळपोळीत पाच ठार; १४ अटकेत

By admin | Updated: January 20, 2015 01:40 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जाळपोळीत आणखी एक मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली.

मुझफ्फरपूर/ पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जाळपोळीत आणखी एक मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली. रविवारी हिंसाचाराचे वृत्त धडकताच मुख्यमंत्री जितन राम मांझी मुंबई भेट अर्धवट सोडून पाटण्यात परतले आहेत.मुझफ्फरपूरलगतच्या गावी अपहरण झालेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त जमावाने एका समुदायाची नऊ घरे पेटवून दिली होती. यात मोठी हानी झाली. गावात व आसपासच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या गावात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. बिहार लष्करी पोलीस दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले. या गावातील दोन्ही समुदायांनी शांतता राखावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)