शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

चीनच्या तिबेटमधील धरणापासून भारताला 'हे' पाच धोके

By admin | Updated: October 5, 2016 15:15 IST

चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. या धरणामुळे भारताला काही धोके आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या सिंधू पाणी वाटप करारातील आपल्या हक्काचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्र नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. चीनचा तिबेटमधील हा सर्वात महागडा प्रकल्प असून या धरणामुळे भारताला काही धोके आहेत. 
 
- चीनकडून तिबेटमध्ये बांधले जाणारे हे धरण अनेक कारणांसाठी भारताची चिंता वाढवणारे आहे. या धरणामुळे पाणी अडवले जाणार असून, भारताचा चीनबरोबर त्यासंबंधी कोणताही करार झालेला नाही. 
 
- ब्रम्हपुत्र नदीवरील धरणामुळे अरुणाचलप्रदेशवरील आपला दावा अधिक बळकट होईल, असे चीनला वाटते. 
 
- तिबेटमधील धरणामुळे भारतातील नद्यांचा प्रवाह कमी होण्याची चिंता भारताला वाटते. 
 
- युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी चीन धरण, कालवे आणि सिंचन प्रकल्पाचा अस्त्रासारखा वापर करु शकतो. 
 
- तिबेटवरील धरणा प्रकल्पांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या भागांना धोका आहे. इथे पूराचे प्रमाण वाढू शकते किंवा पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो.