शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़
गेल्या काही दिवसांपासून शिरसोली आणि हिंगळे शिवारात बिट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे़ यामुळे नागरिकांच्या मनात अनैक गैरसमज निर्माण झाले आहेत़ शेतकर्‍यांमध्य ेभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापार्श्वभूमिवर पूर्व तयारी म्हणून वन विभागाकडून मंगळवारी ५ पिंजरे मागविण्यात आले आहेत़ जळगाव वन विभागाचे सहायक वन संरक्षक डी़आऱ पाटील यांनी ही माहिती दिली़

इन्फो
आजपासून जनजागृती
बिबट आणि वाघ यासारख्या वन्यजीवांपासून आपला बचाव कसा करावा़ वन्यजीवांची मानसिकता कशी ओळखावी़ त्यांचा अधिवास कसा ओळखावा, याबाबत वन विभागाकडून वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये गुरुवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे़ या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा, शिबिरे घेतली जातील़ तसेच माहितीपत्रके वाटली जाणार आहेत़
पिंजरे लावणे अशक्य
वन विभागाच्या नियमानुसार आणि सध्यस्थिती पाहता बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरे लावणे अशक्य असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़ तशी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरे लावले जातील़ जैन हिल्स मध्ये दिसलेला बिबट्या हा पौढ नाही़ दोन ते अडीच वर्षाचे ते पिल्लू आहे़ त्यामुळे खुलेआमपणे तो परिसरात भटकत असून त्यापासून कोणालाही भीती नसल्याचेदेखील त्या अधिकार्‍याने सांगितले़
प्रत्येक १० कि़मी़ बिबट्याच वावर
जिल्‘ाची भौगोलिक स्थिती पाहता १० ते १२ कि़मी़ अंतरावर बिबट्याचा वावर आहे़ वनक्षेत्रापर्यंत मानवी वस्ती येऊन ठेपलेली आहे़ अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे वन्यजीव गावात येतात़ मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष भविष्यात वाढत जाणारा आहे़ त्यांच्यासोबत राहण्याचे मानवाला शिकावे लागेल़ त्यांचा अधिवास आपल्याला मान्य केला पाहिजे, असे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़
नागरिकांनी धीर धरवा
बिबट्या मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येतो़ तो माणसांवर एकाकी हल्ला चढवत नाही़ त्याचा वावर नैसर्गिक आहे़ नागरिकांनी धीर धरवा़ काही समस्या असल्यास वन विभागशी संपर्क साधावा़ दक्ष रहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे़