शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़
गेल्या काही दिवसांपासून शिरसोली आणि हिंगळे शिवारात बिट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे़ यामुळे नागरिकांच्या मनात अनैक गैरसमज निर्माण झाले आहेत़ शेतकर्‍यांमध्य ेभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापार्श्वभूमिवर पूर्व तयारी म्हणून वन विभागाकडून मंगळवारी ५ पिंजरे मागविण्यात आले आहेत़ जळगाव वन विभागाचे सहायक वन संरक्षक डी़आऱ पाटील यांनी ही माहिती दिली़

इन्फो
आजपासून जनजागृती
बिबट आणि वाघ यासारख्या वन्यजीवांपासून आपला बचाव कसा करावा़ वन्यजीवांची मानसिकता कशी ओळखावी़ त्यांचा अधिवास कसा ओळखावा, याबाबत वन विभागाकडून वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये गुरुवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे़ या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा, शिबिरे घेतली जातील़ तसेच माहितीपत्रके वाटली जाणार आहेत़
पिंजरे लावणे अशक्य
वन विभागाच्या नियमानुसार आणि सध्यस्थिती पाहता बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरे लावणे अशक्य असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़ तशी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरे लावले जातील़ जैन हिल्स मध्ये दिसलेला बिबट्या हा पौढ नाही़ दोन ते अडीच वर्षाचे ते पिल्लू आहे़ त्यामुळे खुलेआमपणे तो परिसरात भटकत असून त्यापासून कोणालाही भीती नसल्याचेदेखील त्या अधिकार्‍याने सांगितले़
प्रत्येक १० कि़मी़ बिबट्याच वावर
जिल्‘ाची भौगोलिक स्थिती पाहता १० ते १२ कि़मी़ अंतरावर बिबट्याचा वावर आहे़ वनक्षेत्रापर्यंत मानवी वस्ती येऊन ठेपलेली आहे़ अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे वन्यजीव गावात येतात़ मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष भविष्यात वाढत जाणारा आहे़ त्यांच्यासोबत राहण्याचे मानवाला शिकावे लागेल़ त्यांचा अधिवास आपल्याला मान्य केला पाहिजे, असे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़
नागरिकांनी धीर धरवा
बिबट्या मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येतो़ तो माणसांवर एकाकी हल्ला चढवत नाही़ त्याचा वावर नैसर्गिक आहे़ नागरिकांनी धीर धरवा़ काही समस्या असल्यास वन विभागशी संपर्क साधावा़ दक्ष रहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे़