शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

वित्त सचिव मायाराम यांची बदली

By admin | Updated: October 17, 2014 02:43 IST

येत्या फेब्रुवारीत सादर होणा:या आपल्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या तयारीत गुंतलेल्या मोदी सरकारने अर्थमंत्रलयात एक नवी टीम आणली आह़े

नवी दिल्ली : येत्या फेब्रुवारीत सादर होणा:या आपल्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या तयारीत गुंतलेल्या मोदी सरकारने अर्थमंत्रलयात एक नवी टीम आणली आह़े याअंतर्गत अर्थमंत्रलयात अनेक नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून वित्त सचिव अरविंद मायाराम यांची बदली करण्यात आली आह़े त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे समजल्या जाणा:या पर्यटन मंत्रलयात पाठविण्यात आले आह़े तर अमेरिकेत कार्यरत अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांना मुख्य आर्थिक सल्लागारपदी नेमण्यात आले 
आह़े
ऑक्सफर्डमध्ये शिकलेले सुब्रमण्यम आयआयएम अहमदाबाद आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजचे विद्यार्थी आहेत़ आंतरराष्ट्रीय नाणो निधीत त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. रघुराम राजन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्यानंतर अर्थमंत्रलयातील मुख्य आर्थिक सल्लागाराचे पद गत एक वर्षापेक्षा अधिक काळापासून रिक्त होत़े मायाराम हे अर्थमंत्रलयाच्या 
चार सचिवांपैकी सर्वाधिक ज्येष्ठ 
होत़े त्यांच्याकडे वित्त आणि 
आर्थिक व्यवहार दोन्हींची जबाबदारी होती़ आधीच्या काँग्रेसप्रणित 
संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती 
केली होती़
31 ऑक्टोबर 2क्15 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या मायाराम यांच्याकडे संपूर्ण वर्षभराचा कार्यकाळ आह़े आता त्यांच्याकडे पर्यटन सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आह़े मायाराम यांच्या जागेवर नवे वित्त सचिव म्हणून राजीव महर्षी यांची नियुक्ती करण्यात आली आह़े
 1978 च्या बॅचचे अधिकारी असलेले राजीव महर्षी सध्या राजस्थानचे मुख्य सचिव आहेत़ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते सेवानिवृत्त होत आह़े त्यामुळे पुढील सुमारे 1क् महिने ते वित्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत़ 
 अर्थमंत्रलयात तूर्तास चार सचिव आहेत़ यात आर्थिक व्यवहार, खर्च, महसूल आणि आर्थिक सेवा अशी विभागणी असत़े चारपैकी एका सचिवाला सेवाज्येष्ठतेनुसार वित्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात येत़े अर्थमंत्रलयाने 2क्15-16 च्या अर्थसंकल्पाची तयारी केली आह़े येत्या फेब्रुवारीत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल़  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च् मध्यप्रदेश कॅडरच्या 198क् व्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रभू दयाल मीणा यांना माजी सैनिक कल्याण विभागाचे तर उत्तर प्रदेश कॅडरच्या 1981 बॅचचे अनुज कुमार बिश्नोई यांना जलस्नेत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रलयाचे सचिवपद देण्यात आले आह़े 
 
च्केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर करण्यात आलेला सर्वांत मोठा बदल ठरला आहे. आर्थिक धोरणांना आपल्या गरजेनुसार आकार देता यावा यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना विश्वासातील टीम हवी होती. या पाश्र्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.
 
 एकूण 20 नव्या नियुक्त्या
च्फेरबदलांतर्गत एकूण 2क् नव्या नियुक्त्या करण्यात आल्या़ यात एक तृतीयांश सचिव स्तराच्या आहेत़ उत्तर प्रदेश कॅडरच्या 1981 च्या बॅचचे अनिल स्वरूप यांना नवे कोळसा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आह़े 
च्सिक्कीम कॅडरच्या 1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आलोक रावत यांना प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार व पेन्शन विभागाचे नवे सचिवपद देण्यात आले आह़े