शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वित्तमंत्री जेटलींवर मोदी नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:30 IST

पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत.

अतुल कुलकर्णी मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत. कदाचित त्यांचे खातेही बदलले जाईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पीएनबी घोटाळा समोर आल्याने वित्त मंत्रालयाचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) वित्त विभागावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे वित्तमंत्री जेटली प्रचंड दबावाखाली असल्यामुळे काहीही बोलायला तयार नाहीत,असा आरोपही चव्हाण यांनी केला. पीएनबी घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बँकेतील पैसा सुरक्षित आहे की नाही, याविषयी संभम्र आहे. वित्तमंत्र्यांनी मौनव्रत धारण केल्याने संशय बळावला आहे. नीरव मोदी राष्टÑीयीकृत बँकेला फसवून हजारो कोटींचा पैसा पळवतो. त्याचे पडसाद देशभर उमटतात, शेअर बाजार कोसळतो. अशा वेळी ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम हे वित्तमंत्र्यांचे असते. मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. या मौनाचे अनेक अर्थ लोक काढत आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाArun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदी