शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

एनआरसीची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार; आसाममध्ये वाढविली सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 09:00 IST

'एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही.'

गुवाहाटी : वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. जे मूळ भारतीय आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, गरिबांना सरकारतर्फे कायदेशीर मदत पुरविली जाईल असेही सर्वानंद सोनोवाल सांगितले आहे. 

याचबरोबर, एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही. फॉरिनर ट्रायब्युनलच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी होऊन मगच त्याच्या नागरिकत्वाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. 

मुस्लिमांंमध्ये भीतीएनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अंतिम यादीतून आसाममधील ४१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आपण विदेशी नागरिक ठरू अशी भीती असंख्य लोकांना विशेषत: मुस्लिमांना वाटत आहे.

या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते अशी भीती भाजप, काँग्रेस, आॅल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेला आॅल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.