शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:12 IST

दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन यांच्या उपस्थितीत इस्लामिक हेरिटेज या विषयावर एका समारंभात बोलताना मोदी म्हणाले की, आमचा वारसा, मूल्य याची अशी एक ताकद आहे ज्याच्या बळावर आम्ही हिंसा आणि दहशतवाद यासारखे आव्हाने पार करु शकतो. भारताला त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. या देशात जगातील प्रत्येक धर्माला आणि विचारसरणीला आश्रय देऊन येथे आदराचे स्थान दिले आहे.गौतम बुद्धाच्या काळापासून भारताने जगाला शांतता व सलोख्याचा संदेश दिला आहे. आमचा असा प्रयत्न आहे की, सर्वांच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे. भारतात लोकशाही एक राजकीय व्यवस्था तर आहेच. पण, समानता, विविधता आणि सामंजस्य यांचा मूळ आधार आहे. मोदी यांच्या विचारांशी सहमती दाखवत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले की, धर्म सर्वांवर प्रेम करायला शिकवितो. सर्व शेजाºयांना सोबत घेऊन चालायला शिकवितो. कट्टरपंथ चिंतेचा विषय आहे. तर, माणुसकी हेच जगाचे मूळ आहे.>चांगली मूल्ये रुजवावीदहशतवादाविरुद्धची लढाई ही उदारमतवादी आणि कट्टरपंथ यांच्यातील विचारांची आहे. तिरस्कार पसरविणारे विचार आम्हाला दाबून तरुणांमध्ये उदारमतवाद आणि चांगले मूल्ये रुजवावी लागतील.जगात शांतता नांदावी आणि सर्वेधर्मीय लोकात स्रेहपूर्ण संबंध वाढविणे ही आमची जबाबदारी आहे, असे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी