शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:38 IST

Coronavirus Cases in India : आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा (Coronavirus Cases in India) वेग पुन्हा वाढला आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 3 हजार रुग्ण आढळले. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

बंगळुरूमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटीचे डॉ. राकेश मिश्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बातचीत केली. यावेळी कोरोना विषाणूशी संबंधित धोका अद्याप कमी झालेला नाही आणि लोकांनी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे. या विषाणूचा प्रभाव टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी आणि पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. राकेश मिश्रा म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, असे दिसून आले आहे की कोणत्याही क्षेत्रात प्रकरणे वाढत असतील तर तेथे नवीन प्रकार उपस्थित होण्याची शक्यता आहे. जरी आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही.

डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारी घेणे. या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यास, तुम्ही पुन्हा या विषाणूला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळेही त्रास होऊ शकतो. मात्र, भारतात अद्ययावत आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु नंतर आपल्याला पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करावी लागेल, ज्यामध्ये कोरोना चाचणी आणि जीनोम अनुक्रम पद्धतीचा समावेश आहे.

याचबरोबर, डॉ विकास मिश्रा म्हणाले की, आजच्या तारखेला समोर आलेली कोरोनाची प्रकरणे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहेत, परंतु याचा अर्थ आपण काळजी करू नये असा नाही. कारण कोरोना विषाणू कुठेही गेला नसून तो आपल्या अवतीभवती आहे. या विषाणूचे आणखी बरेच नवीन म्यूटेशन देखील बाहेर येऊ शकतात. त्यामुळे पुढचे काही महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस