शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 06:00 IST

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांचा संसदेवर धडक देण्याचा ट्रॅक्टर मोर्चा रद्द

- विकास झाडे नवी दिल्ली : संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर ही एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संंयुक्त किसान मोर्चाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर मार्च ६ डिसेंबरपर्यंत ढकलण्यात आला.   वीजबिल आणि पराळी जाळण्याचा दंडही रद्द करावा.  शहीद शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, देशभर शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत.   लखीमपूर खेरी घटनेतील दोषीला मंत्रिमंडळातून  बडतर्फ करावे.  एमएसपीचा मुद्दा त्वरित सोडवावा, असे म्हटले आहे.

आम्ही आघाडी जिंकली, आज सरकारकडून काही निवेदने आली आहेत, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आम्ही वाट पाहत आहोत. २९ तारखेला संसदेवर मोर्चा काढणार नाही. सरकारला आमच्याशी चर्चा करावी  लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सोडला  सुटकेचा नि:श्वाससोमवारी संसदेकडे जाणारा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वास्तविक, संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आंदोलकांचा ट्रॅक्टर मोर्चा रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliticsराजकारण