शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 06:54 IST

ठिकठिकाणी काँक्रीटचे अडथळे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

बलवंत तक्षक  चंडीगड : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. १३ फेब्रुवारीच्या प्रस्तावित  ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंजाब-हरयाणा सीमा शंभू येथे सील केली. सीमेवर काँक्रीटचे अडथळे, काटेरी तारा लावण्यासह दंगलविरोधी पथक तैनात केले आहे.

संयुक्त किसान मोर्चा व किसान मजदूर मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मोर्चाचे आवाहन केले आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

रस्त्यावर ठोकले खिळे...आंदोलकांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी फतेहाबाद जिल्ह्यात पोलिसांनी काँक्रीटचे अडथळे लावले आहेत, तसेच जाखल भागात रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. 

७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हरयाणा सरकारने सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान मोबाइल इंटरनेट सेवा आणि एकत्र एसएमएस पाठवण्याची सेवा निलंबित केल्या आहेत.

केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. हरयाणात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू देणार नाही. - अनिल विज, गृहमंत्री, हरयाणा.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन