शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अवकाळी पावसाने शेतकरी हतबल, सरसकट कर्जमाफीची शेतकर्‍यांची मागणी

By admin | Updated: March 21, 2015 00:08 IST

निकेवल : बागलाण पश्चिम प˜्यातील निकवेल, जोरण, विंचुरे, किकवारी, तिळवण, कंधाने, चाफ्याचापाडा, दहिंदुले, कपालेश्वर आदि गावांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या अवकाळी पावसामध्ये शेतकर्‍यांचे शेतातील गहू, हरभरे, कांदा, डाळींब आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानभरपाईसाठी कुठलाही शासकीय अधिकारी, कर्मचारी, पाहणी व पंचनामा करण्यासाठी न आल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था आदिंचे शेतकर्‍यांवर कर्ज असून, आता कर्ज फेडण्याची कुवत नसल्याने शासनाकडून १०० टक्के कर्जमाफी यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

निकेवल : बागलाण पश्चिम प˜्यातील निकवेल, जोरण, विंचुरे, किकवारी, तिळवण, कंधाने, चाफ्याचापाडा, दहिंदुले, कपालेश्वर आदि गावांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या अवकाळी पावसामध्ये शेतकर्‍यांचे शेतातील गहू, हरभरे, कांदा, डाळींब आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानभरपाईसाठी कुठलाही शासकीय अधिकारी, कर्मचारी, पाहणी व पंचनामा करण्यासाठी न आल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था आदिंचे शेतकर्‍यांवर कर्ज असून, आता कर्ज फेडण्याची कुवत नसल्याने शासनाकडून १०० टक्के कर्जमाफी यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.निकवेल परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. पावसामुळे शेतकर्‍यांकडे भांडवल नसल्याकारणामुळे या भागातील दुकानदार, वाहनधारक, जेसीबी चालक-मालक, सुशिक्षित बेकार तरुणवर्ग, शासनाचे घेतलेले कर्जधारक, मजूर वर्गालाही मजुरी मिळत नसल्यामुळे सर्वेच चिंताग्रस्त असून, सर्वांवर पुन्हा कर्जाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तसेच मार्च अखेर असल्यामुळे बँका, सोसायट्या, पतसंस्था, सावकारी कर्जधारक हे वसुलीचा तगडा लावत आहे. त्यामुळे शासनाने याची दाखल घेत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी माजीसैनिक शिवाजी सोनवणे, कृष्णे वाघ, शिवाजी वाघ, चिंतामण वाघ, भिका वाघ, संतोष जाधव, सोमनाथ बच्छाव, सुरेश महाजन, पंढरीनाथ महाजन, मन्साराम सोनवणे, दीपक वाघ, अभिमन महाजन, नीलेश वाघ, संजय वाघ, रमेश वाघ तसेच पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे.