शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोबीला केवळ १ रु. किलोचा भाव; शेतकऱ्यानं उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टर!

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 16:01 IST

समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूर येथील ओम प्रकाश यादव या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करुन कोबीचं पीक घेतलं होतं.

ठळक मुद्देकोबीला केवळ १ रु. प्रतिकिलो भावशेतकऱ्यानं रागाच्या भरात उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टरसरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नसल्याचाही केला आरोप

समस्तीपूर

देशात सध्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारच्या समस्तीपूरमध्ये कोबीच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्यानं तर रागाच्या भरात उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून निषेध व्यक्त केला आहे. 

समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूर येथील ओम प्रकाश यादव या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करुन कोबीचं पीक घेतलं. पण बाजारात त्याच्या कोबीला १ रुपया प्रतिकिलो देखील भाव मिळत नाहीय. "कापणीसाठी एकतर मजुरांना बोलवावं लागतं. मग कोबी गोण्यांमध्ये भरुन बाराजात न्यावा लागतो. पण तिथं गेल्यावर प्रतिकिलो १ रुपयानं देखील कुणी कोबी खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे नाईलाजनं उभ्या शेतीवर मला ट्रॅक्टर चालवण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही", असं ओम प्रकाश यादवने सांगितलं. 

उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ही दुसरी वेळ असल्याचं ओम प्रकाश यांनी सांगितलं. सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळत नसल्याचंही ते म्हणाले. याआधी ओम प्रकाश यांचं गहूचं पीक खराब झालं होतं. त्यावेळी सरकारनं नुकसान भरपाई म्हणून केवळ एक हजार ९० रुपये दिल्याचं ओम प्रकाश म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBiharबिहार