शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

Farmer Protest: कडाक्याच्या थंडीतही आंदोलनात जोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:40 IST

लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.

नवी दिल्ली :  कृषी कायदे हे केवळ मोदींच्या ‘परिवारा’भोवती फिरणारे आहेत. शेतीचे व्यापारीकरण होताना अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे. कायदे मागे घ्यावेत या भूमिकेवर संयुक्त किसान मोर्चा ठाम आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.अ. भा. किसान संघर्ष समन्वय कोअर टीमच्या सदस्य मेधा पाटकर या हजारो शेतकºयांसोबत आंदोलनात सहभागी झाल्यात. दोन दिवस त्यांनी पलवल सीमेवर घालवले. देशभरातील शेतकरी संघटना या ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या फलकाखाली न्याय्य लढाई लढत असून यात सहभागी झालेल्या ८०० संघटनांचा सूर एकच आहे. तो म्हणजे हे कायदे मागे घेणे.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणावर ‘लोकमत’शी बोलताना पाटकर म्हणाल्या, केवळ दिल्लीच्या सीमाच शेतकºयांनी अडविल्या आहेत असे नाही तर संपूर्ण देशात शेतकºयांचा एल्गार पहायला मिळतो आहे. सिंघू सीमेवर लाखांवर शेतकरी आहेत. जयपूर मार्गावरही तशीच गर्दी जमली आहे. विविध राज्यातून येणाºया सीमेवर हजारोंच्या संख्येत शेतकरी आलेले आहेत. या गर्दीमुळेच सरकारने चर्चेचे नाटक केले, यावर पाच बैठका घेतल्या. निष्पन्न काहीच झाले नाही. शेतकऱ्यांचा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्नचिल्ला सीमेवर संधी मिळताच शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पुढे त्यांना अडवले व रस्ता बंद केला आहे. टिकरी सीमेवरही आता गर्दी होत आहे. यूपी गेटवर शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनाही आज शेतकऱ्यांनी अडवले.अदानी, अंबानींच्या ५३ कंपन्या?दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनात सहभागी झालेले पंजाबच्या खडूर साहिब येथील कॉँग्रेसचे खासदार जे. एस. गिल यांनी गेल्या काही महिन्यात अदानी आणि अंबानींच्या कृषी क्षेत्राशी संबंधित ५३ कंपन्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती दिली.