शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पोलिसांच्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; आंदोलन दोन दिवसांसाठी केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 05:30 IST

अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.

चंडीगड : पंजाब - हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलकांनी त्यांचे ‘चलो दिल्ली’ आंदोलन पुन्हा सुरू केले. शंभू आणि खनौरी येथे बॅरिकेट्सचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी मोर्चा दोन दिवस स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी शांतता पाळून चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

जेसीबी, पोकलेन मागे घ्या : हरयाणा पोलिस

हरयाणा पोलिसांनी पोकलेन, जेसीबीच्या मालकांना ते आंदोलनस्थळावरून काढून टाका. कारण, त्यांचा वापर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. तसे न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले

मुझफ्फरनगर : येथील धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली