शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पोलिसांच्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; आंदोलन दोन दिवसांसाठी केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 05:30 IST

अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.

चंडीगड : पंजाब - हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलकांनी त्यांचे ‘चलो दिल्ली’ आंदोलन पुन्हा सुरू केले. शंभू आणि खनौरी येथे बॅरिकेट्सचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी मोर्चा दोन दिवस स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी शांतता पाळून चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

जेसीबी, पोकलेन मागे घ्या : हरयाणा पोलिस

हरयाणा पोलिसांनी पोकलेन, जेसीबीच्या मालकांना ते आंदोलनस्थळावरून काढून टाका. कारण, त्यांचा वापर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. तसे न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले

मुझफ्फरनगर : येथील धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली