शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; आंदोलन दोन दिवसांसाठी केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 05:30 IST

अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.

चंडीगड : पंजाब - हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलकांनी त्यांचे ‘चलो दिल्ली’ आंदोलन पुन्हा सुरू केले. शंभू आणि खनौरी येथे बॅरिकेट्सचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी मोर्चा दोन दिवस स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी शांतता पाळून चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

जेसीबी, पोकलेन मागे घ्या : हरयाणा पोलिस

हरयाणा पोलिसांनी पोकलेन, जेसीबीच्या मालकांना ते आंदोलनस्थळावरून काढून टाका. कारण, त्यांचा वापर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. तसे न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले

मुझफ्फरनगर : येथील धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली