शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Fake Job Racket: परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ भारतीयांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:05 IST

म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत असल्याचही म्हटले आहे.

नवी दिल्ली:म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत आहोत. सुमारे ३२ भारतीयांची आधीच सुटका करण्यात आली आहे. आता आणखी १३ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

म्यानमारमध्ये बनावट नोकरी रॅकेट चालवणाऱ्या लोकांपासून अनेक भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, आणि त्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल ते म्यानमारच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. 

 

भाजपाविरोधात चंद्रशेखर राव मैदानात; राष्ट्रीय पक्षाची केली घोषणा, २०२४मध्ये चित्र बदलणार?

काही दिवसापूर्वी भारत सरकारने तरुणांना फॉरेनमध्ये आयटी क्षेत्रातील बनावट नोकऱ्यांबद्दल चेतावणी दिली होती. थायलंडमध्ये नोकरीच्या बहाण्याने म्यानमारमध्ये १०० हून अधिक भारतीयांना फसवणूक करून नेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

यापूर्वीही  अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, भारतातून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची फसवणूक करून त्यांना म्यानमारमध्ये पाठवण्यात आले होते. तेथे सायबर फसवणुकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम दिले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

टॅग्स :Myanmarम्यानमारjobनोकरी