शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Fake Job Racket: परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ भारतीयांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:05 IST

म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत असल्याचही म्हटले आहे.

नवी दिल्ली:म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत आहोत. सुमारे ३२ भारतीयांची आधीच सुटका करण्यात आली आहे. आता आणखी १३ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

म्यानमारमध्ये बनावट नोकरी रॅकेट चालवणाऱ्या लोकांपासून अनेक भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, आणि त्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल ते म्यानमारच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. 

 

भाजपाविरोधात चंद्रशेखर राव मैदानात; राष्ट्रीय पक्षाची केली घोषणा, २०२४मध्ये चित्र बदलणार?

काही दिवसापूर्वी भारत सरकारने तरुणांना फॉरेनमध्ये आयटी क्षेत्रातील बनावट नोकऱ्यांबद्दल चेतावणी दिली होती. थायलंडमध्ये नोकरीच्या बहाण्याने म्यानमारमध्ये १०० हून अधिक भारतीयांना फसवणूक करून नेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

यापूर्वीही  अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, भारतातून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची फसवणूक करून त्यांना म्यानमारमध्ये पाठवण्यात आले होते. तेथे सायबर फसवणुकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम दिले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

टॅग्स :Myanmarम्यानमारjobनोकरी