शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

सुटाबुटातले अपयशी सरकार

By admin | Updated: April 21, 2015 02:37 IST

‘अच्छे दिन सरकार’ शेतक-यांच्या मुद्यावर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी रालोआ सरकारला धारेवर धरले. बहुचर्चित सुटी संपवून लोकसभेत परतल्यानंतर प्रथमच

नवी दिल्ली : ‘अच्छे दिन सरकार’ शेतक-यांच्या मुद्यावर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी रालोआ सरकारला धारेवर धरले. बहुचर्चित सुटी संपवून लोकसभेत परतल्यानंतर प्रथमच भूसंपादन विधेयकावरून त्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी समुदायाकडे दुर्लक्ष करीत उद्योगपती आणि श्रीमंत लोकांच्या कल्याणावर भर देणे ही भाजपाची घोडचूक ठरेल. शेतकरी बांधव भविष्यात भाजपाला धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. कृषी परिस्थितीवर अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, देशाने जे काही कमावले त्याचा पाया शेतकऱ्यांनीच घातला आहे, मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)