शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

फडणवीस यांच्यावर खटला चालणारच, फेरविचार याचिकाही फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:08 IST

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटल्यांची माहिती न देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात खटल्याला सामोरे जाण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकाही फेटाळल्याने, निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटल्यांची माहिती न देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात खटल्याला सामोरे जाण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही.दक्षिण पश्चिम नागपूरमधून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित दोन फौजदारी खटल्यांची माहिती न दिल्याने फडणवीस यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ अन्वये खटला चालवावा यासाठी अ‍ॅड. सतीश उके यांनी दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद केली आहे. त्यातून उद््भवलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्यावर खटला चालविण्यास आधार दिसतो, असा निकाल दिला.दंडाधिकाºयांकडे कामकाज सुरू झाल्यावर फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात विलंबाने फेरविचार याचिका दाखल केला. त्यावर खुली सुनावणी घेण्याची फडणवीस यांची विनंती मान्य झाली. त्यानुसार न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. त्याच दिवशी खंडपीठाने एक ओळीचा आदेश देऊन फेरविचार याचिका फेटाळली. त्या निकालाची अधिकृत प्रत मात्र न्यायालयाच्या वेबसाइटवर मंगळÞवारी उपलब्ध करण्यात आली.>वादाचामुद्दा निकालीनेमक्या कोणत्या फौजदारी प्रकरणांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यायची हा यात वादाचा मुद्दा होता. फडणवीस यांनी प्रलंबित असलेल्या चारपैकी ज्या दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले नव्हते त्यांची माहिती दिली नव्हती. कायद्याने तसेच करणे बरोबर आहे, असे फडणवीस यांचे म्हणणे होते. परंतु तो मुद्दा आता कायमचा निकाली निघाला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस