शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Congress: काेराेनाचा भारतीय म्हणून सामना करणे खरा राजधर्म -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:49 IST

काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी केली आहे. काेराेना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील राहिल्याचे खडे बाेल सुनावतानाच साेनिया गांधी यांनी लसीकरणाची वयाेमर्यादा २५ वर्षांपर्यंत घटविण्याची मागणीही केली आहे. 

काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे. मात्र, काॅंग्रेसशासित राज्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. या आव्हानाचा राजकारणापलीकडे जाऊन राजकीय प्रतिस्पर्धीऐवजी एक भारतीय म्हणून सामना करणे हाच खरा राजधर्म असेल, असे साेनिया गांधी म्हणाल्या. आपल्या देशात हजाराेंचा काेराेनामुळे दरराेज मृत्यू हाेत असून इतर देशांना लस देण्याचे औदार्य दाखविण्याचा देशाला कसा फायदा हाेणार असल्याचा सवाल साेनिया गांधींनी केला. 

राहुल गांधींचे टीकास्त्रn    काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत माेदी सरकारवर टीकस्त्र साेडले. काेराेनाशी लढा देण्यासाठी सरकारकडे काेणतीही रणनीती नाही.n    ना लसीकरणाची ना ऑक्सिजन पुरवठ्याची, असे गांधी म्हणाले. तर दिग्विजय सिंह आणि प्रमाेद तिवारी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन करतानाच फेब्रुवारीपासून व्यक्त केलेले सर्व अंदाज खरे ठरल्याचे काॅंग्रेसच्या बैठकीत सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस