शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

वाढत्या महागाईवर रानभाज्यांचा उतारा

By admin | Updated: July 19, 2016 00:18 IST

आदिवासी बाजारपेठेत विशेष मागणी

 पेठ : एकीकडे शहरी भागात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडत प्रश्नावरून बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असताना गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले असताना पेठच्या आदिवासी भागात याची फारशी झळ बसलेली दिसून आलेली नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने सध्या या भागात रानभाज्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत.पहिल्या पावसाबरोबर येणाऱ्या कवळीच्या भाजीने खरे तर रानभाज्यांची सुरुवात होत असते. अवघ्या आठवडाभर टिकणारी ही भाजी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. भल्या पहाटे नागरिक जंगलात जाऊन भाज्या आणून पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे आदि मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. रासायनिक खते व बियाणांनी पिकवलेल्या भाज्यांकडे पावसाळा भर आदिवासी भागात पाठ फिरवली जाते. कोणत्याही प्रकारचा रासायनिक टच नसलेल्या नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या या भाज्यांना सद्या बाजारात चांगलीच मागणी आहे. (वार्ताहर)