शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

दुष्काळी भागात अतिरिक्त काम

By admin | Updated: September 17, 2015 01:09 IST

देशाच्या विविध भागात अपुरा पाऊस झाल्यामुळे मनरेगांतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात महात्मा गांधी

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात अपुरा पाऊस झाल्यामुळे मनरेगांतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) कार्डधारकांना शंभर दिवसांचे काम दिले जाते. देशभरात पावसाची तूट १५ टक्क्यांवर गेल्याने खरीप पिकाला जबर फटका बसल्यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला.कर्नाटकने याआधीच ३० पैकी २७ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांनाही दुष्काळाची मोठी झळ पोहोचली आहे.दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या ग्रामीण भागात चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त ५० दिवसांची कौशल्यरहित कामे निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बेरोजगारीवर मात- ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असताना बेरोजगारीमुळे आलेले नैराश्याचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न करताना ग्रामीण भागातील गरिबांना लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध राज्यांमध्ये अतिरिक्त रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.-अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहितीही प्रसाद यांनी दिली.