शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

परराष्ट्रमंत्री बांगलादेश दौ:यावरून मायदेशी

By admin | Updated: June 28, 2014 01:34 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपल्या बांगलादेश दौ:यावरून शुक्रवारी मायदेशी परतल्या.

ढाका : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपल्या बांगलादेश दौ:यावरून शुक्रवारी मायदेशी परतल्या. स्वराज यांनी पदभार सांभाळल्यानंतर स्वतंत्रपणो केलेला हा पहिलाच विदेश दौरा उभय देशांतील मैत्री संबंध दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
‘आमच्या मते हा दौरा अत्यंत फलदायी आणि समाधानकारक ठरला,’ अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्याने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मायदेशी रवाना होण्यापूर्वी दिली. परस्परांच्या चिंता दूर करून शेजारी देशांसोबत काम करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक चांगले पाऊल असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.
तत्पूर्वी स्वराज यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा ङिाया यांची भेट घेतली. ङिाया यांनी गेल्या 5 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकत हसिना सरकारवर आरोप केला होता. ङिाया यांच्या आरोपांसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बांगलादेशच्या अंतर्गत मुद्यांवर देशातील लोकांनीच तोडगा काढावा. 
स्वराज यांनी गुरुवारी बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली होती. या दौ:यात स्वराज यांनी तिस्ता पाणीवाटप तथा भूसीमा करार याबाबत बांगलादेशचे आक्षेप दूर करण्याची ग्वाही दिली. (वृत्तसंस्था) 
 
 
4दौ:याच्या दुस:या दिवशी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा ङिाया यांनी स्वराज यांना दोन जामदानी साडय़ा भेट दिल्या. दौ:याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान शेख हसीना आणि स्वराज यांच्यातही साडय़ांची देवाण-घेवाण झाली होती.
4शपथविधी सोहळ्य़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केले होते. मोदींनी नवाज शरीफ यांच्या आईसाठी एक शाल भेट दिल्यानंतर काही दिवसांनी शरीफ यांनी पंतप्रधानांच्या आईसाठी साडी भेट दिली होती.
 या पाश्र्वभूमीवर बांगलादेशातील या ‘साडी डिप्लोमसी’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.े