शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

एनआयएच्या तपासात उरीतील उणिवा उघड

By admin | Updated: September 24, 2016 05:45 IST

उरीतील लष्करी तळावरील हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पाहणीतून काही उणिवा समोर आल्या.

नवी दिल्ली : उरीतील लष्करी तळावरील हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पाहणीतून काही उणिवा समोर आल्या. दोन गार्ड पोस्टमध्ये अजिबात समन्वय नव्हता, असे मतही या तपास एजन्सीने व्यक्त केले आहे. एनआयएने या प्रकरणाच्या दस्तऐवजांना अंतिम स्वरूप दिले आहे. पुरावे म्हणून घटनास्थळावरच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. याचा तपास करणाऱ्या एनआयएचे मत आहे की, ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात अनेक भागांत जी तटबंदी आवश्यक असते, ती करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. उरीतील हल्ल्यासाठी त्या अतिरेक्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी केली असावी, असा अंदाजही तपास संस्थेने व्यक्त केला आहे. ही घुसखोरी १६ आणि १७ च्या मध्यरात्री ही घुसखोरी झाली असावी, असा संशय आहे. सुखदर येथे हे अतिरेकी थांबले असावेत. या ठिकाणी दाट झाडी आहे. अतिरेक्यांनी ही झाडे तोडून येथून पुढे प्रवेश मिळविला असावा, असा एनआयएचा प्राथमिक अंदाज आहे.दोन गार्ड पोस्टमध्येही समन्वय नसल्याचे यात म्हटले आहे. हे गार्ड पोस्ट एकमेकांपासून १५० फूट अंतरावर होते. उरीतील हल्ल्याच्या काळातील त्या २४ तासांतील सर्व कॉल डिटेल्स काश्मीर पोलीस जमा करीत आहेत. या कॉल डिटेल्सच्या माध्यमातून काही माहिती मिळते का ते तपासले जाणार आहे. अन्य तपशिलावरही तपास केला जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)