शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आजही देशात आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही - शरद यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 05:30 IST

विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.

- हरिश गुप्ता ।नवी दिल्ली : विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, त्या काळात व आता खूप फरक आहे. आज आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही. अंधारमय वातावरण भयंकर आहे. येथील विविधता, संस्कृती धोक्यात आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, त्या वेळी संस्कृती धोक्यात नव्हती. तो धोका राजकीय होता.नितीशकुमार यांनी बिहारचेच नव्हे, तर देशाचे नुकसान केले आहे, असे मत व्यक्त करीत, यादव यांनी आपलेच संयुक्त जनता दल खरे आहे, असा दावा केला. राहुल गांधी सच्चे असून, देशाच्या भल्ल्यासाठी प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.यादव म्हणाले की, बिहारमध्ये महाआघाडी झाली, तेव्हा भाजपाने महाराष्ट्र-हरयाणात यश मिळविले होते, पण बिहारमधील जनतेने त्यांना रोखले. तो एनडीएचा पहिला पराभव होता. एवढा विश्वास आम्हाला लोकांनी दिला होता. या विश्वासाला नितीश कुमारांमुळे तडा गेला.