शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आजही देशात आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही - शरद यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 05:30 IST

विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.

- हरिश गुप्ता ।नवी दिल्ली : विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, त्या काळात व आता खूप फरक आहे. आज आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही. अंधारमय वातावरण भयंकर आहे. येथील विविधता, संस्कृती धोक्यात आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, त्या वेळी संस्कृती धोक्यात नव्हती. तो धोका राजकीय होता.नितीशकुमार यांनी बिहारचेच नव्हे, तर देशाचे नुकसान केले आहे, असे मत व्यक्त करीत, यादव यांनी आपलेच संयुक्त जनता दल खरे आहे, असा दावा केला. राहुल गांधी सच्चे असून, देशाच्या भल्ल्यासाठी प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.यादव म्हणाले की, बिहारमध्ये महाआघाडी झाली, तेव्हा भाजपाने महाराष्ट्र-हरयाणात यश मिळविले होते, पण बिहारमधील जनतेने त्यांना रोखले. तो एनडीएचा पहिला पराभव होता. एवढा विश्वास आम्हाला लोकांनी दिला होता. या विश्वासाला नितीश कुमारांमुळे तडा गेला.