शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

निवडणुका कधी घ्यायच्या यावरून अद्याप आयोगाचा खल सुरूच

By admin | Updated: September 9, 2014 18:17 IST

काश्मिरमधला पूराचा हाहाकार व महाराष्ट्रात निवडणुका कधी घ्यायचा यात सहमतीचा अभाव यामुळे घोषणा कदाचित लांबणीवर पडेल

ऑनलाइन टीम

 नवी दिल्ली : मंगळवारी पत्रकारपरिषद घ्यायचे संकेत निवडणूक आयोगाने दिले खरे, परंतु दिवसभर चाललेल्या बैठका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत न संपल्याने निवडणुका कधी घ्यायचा यावर एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी पत्रकारपरिषद घेऊन राज्यांतल्या निवडणुकांच्या तारखा घोषित होतील अशी शक्यता, सोमवारी वर्तवण्यात आली. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळपासून बैठकांमध्ये गुंतले. परंतु मंत्रिमंडळ सचिव व गृहसचिव यांच्यामध्ये तारखांवरून एकमत होत नसल्याने विलंब होत असल्याचे राजधानीतील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रासह काश्मिर, झारखंड व हरयाणा या राज्यांमध्ये निवडणूका अपेक्षित असून काश्मिरमधल्या सध्याच्या पूरस्थितीचा परिणाम तारखांवर झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

तसेच झारखंडमधल्या निवडणुकांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधल्या नेत्यांसोबत बैठका घेत असून त्याचेही पडसाद निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकावर पडेल असा अंदाज आहे.

निवडणूक आयोगाच्या बैठका कधी संपतात, व आज पत्रकार परिषद होऊन निवडणूका जाहीर होतात व आचारसंहिता लागू होते की एक दिवस थांबावा लागेल हे रात्रीपर्यंत स्पष्ट होईल

.२१ ऑक्टोबरपासून दिवाळी असून, तत्पूर्वी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान २८८ जागांसाठी दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली  होती.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव पार पडण्याची आयोगाला प्रतीक्षा होती. दिवाळीतही निवडणुकीचे विघ्न नको म्हणून त्याआधीच मतदान आणि मतमोजणी पार पाडली जाईल.