शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढले; वाचले १.१० लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:10 IST

Ethanol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

वाढीव उत्पादन क्षमतेमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण जवळपास १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१३ मध्ये ते अवघे १.५३ टक्के होते. त्यामुळे देशाचे १.१० लाख कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. तसेच ऊस व अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ पर्यंत देशाची इथेनॉल डिस्टिलेशन क्षमता अवघी ४२१ कोटी लिटर इतकी होती. सरकारने धोरणांत बदल केले तसेच इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारणीसाठी व्याज सबसिडी दिली. त्यामुळे आता इथेनॉल उत्पादन क्षमता १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. चालू ईएसवायमध्ये मेपर्यंत ५४८ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात आले आहे. मागील ११ वर्षांत साखर कारखाने व डिस्टिलरी प्रकल्पांना इथेनॉल निर्मितीतून २ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला.  आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलCentral Governmentकेंद्र सरकार