शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

भर रस्त्यात भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण समस्या : वाहनचालकांना चालताना होते अडचण; कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

By admin | Updated: November 19, 2015 00:09 IST

जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महात्मा गांधी मार्केट परिसरात दररोज शेकडो व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात. परंतु, त्यांनी अनधिकृतपणे तेथे उपलब्ध असलेल्या जागेवर सर्रासपणे अतिक्रमण थाटले आहेत.
नेहमीच होते वाहतुकीची कोंडी
टॉवर चौकापासून पुढे शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. विक्रेत्यांना बसण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे झेब्रा क्रॉसिंग प˜्या आखून देण्यात आल्या होत्या. मात्र, नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी या प˜्यांच्या पुढेच दुकाने लावली आहेत. त्यामुळे या परिसररात दररोज वाहतुकीची कोंडी वारंवार होताना दिसते. त्यात टॉवर चौकातील सिग्नल यंत्रणा बर्‍याचदा बंद असते. त्यात वाहतुकीची कोंडीमुळे झाल्यानंतर नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागतो.
फेरीवाल्यांचा त्रास
महात्मा गांधी मार्केट परिसरात फेरीवाले विक्रेत्यांचा त्रास दिवसागणिक वाढत आहे. या परिसरातील बळीराम पेठ व शनीपेठ परिसरात अनेक फेरीवाले व्यवसाय करतात. अनेकदा या फेरीवाल्यांना वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्‍यांनी उठवून देतात. त्यामुळे ते विक्रेते त्यांचे बस्थान दुसरीकडे मांडतात. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल. त्याच ठिकाणी ते अतिक्रमण करून त्यांचा व्यवसाय करतात.
खुल्या भूखंडावर मातीचे ढिग
महात्मा गांधी परिसरातील व्यापारी संकुलात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नाही. या मार्केटच्या बाजूला महापालिकेचा खुला भूखंड गेल्या अनेक दिवसांपासून पडीक आहे. परंतु, या भूखंडावर कचरा व मातीचे मोठे ढिग टाकून ठेवल्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यातच उभी करावी लागतात. त्यात चारचाकी वाहनांचे चालक रस्त्याच्या मधोमध गाडी लावून खरेदीसाठी तासन्तास जात असल्याने रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.