शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रायगड संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:58 IST

आगामी विधानसभा निवडणुकपूर्वी रायगड किल्ल्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमओ’ला साकडे घातले आहे. रायगडाच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयास सोमवारी केली.

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकपूर्वी रायगड किल्ल्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमओ’ला साकडे घातले आहे. रायगडाच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयास सोमवारी केली.केंद्राच्या सहकार्यामुळे जीर्णोद्धाराचे काम लवकर पूर्ण होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे. पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व खा. संभाजी राजे बैठकीस उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, रायगडाच्या विकासासाठी राज्य सरकारने ६०६ कोटी रूपयांचा आराखडा तयारकेला आहे. पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे रायगडाचा विकास करतील. त्यासाठी काही कर्मचारी डेप्युटेशनवर राज्यात पाठवावेत, अशी विनंती केली आहे. किल्ला व परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, ध्वनी-प्रकाश शो यांसारखी कामे करण्यात येतील.झोपडपट्ट्यांना संरक्षणमुंबईतील झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा कायदा केंद्राकडे प्रलंबित आहे. राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाही. त्यास लवकर मान्यता द्यावी. बळीराजा प्रेरणा अभियानातील प्रलंबित १०० सिंचन प्रकल्पांसाठी राज्याने केंद्राकडे निधी मागितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. पंतप्रधान कार्यालयाने राज्याला त्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला होता. खर्चातील केंद्राचा वाटा लवकर देण्याची मागणी फडणवीस यांनी ‘पीएमओ’कडे केली. गतवर्षीचा खर्चही केंद्राने मंजूर केला आहे.>सामंजस्य करारऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षण, जतनाचा अनुभव नसल्याने पुरातत्त्व विभागाने कर्मचारी नियुक्त करण्याची विनंती पंतप्रधान कार्यालयास केली आहे. महिन्याभरात त्यासाठी सामंजस्य करार करण्यात येईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री>काम वेळेत पूर्ण होईलपुरातत्त्व विभागाने तटबंदीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवावे. शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ, राजसदनाच्या जीर्णोद्धाराचे काम मात्र पुरातत्त्व विभागानाचे करावे. कारण त्यांच्याकडे जास्त अनुभव आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल.- संभाजी राजे, खासदार

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस