शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 06:37 IST

२,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली.

नवी दिल्ली - भारताच्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याअंतर्गत  विजेपासून वंचित असलेल्या १३ छोट्या गावांपैकी एक आणि सात ग्रामीण कुटुंबाला वीज जोडणी मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे विद्युत दिवे आणि पंखे यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, मात्र अधिक महाग उपकरणे घेण्यात वाढ झाली नाही.

राजीव गांधी ग्राम विद्युतीकरण योजना, २००५ मध्ये सुरू करण्यात आली, यात चार लाखांहून अधिक गावांना वीज पुरवण्याचे उद्दिष्ट होते. ‘जर्नल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’त प्रकाशित अभ्यासानुसार, लहान गावांमध्ये विजेची उपलब्धता वाढली, मात्र, याचा आर्थिक परिणाम गावाच्या आकारानुसार बदलत राहिला. 

अभ्यासात काय?शिकागो विद्यापीठातील व मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे, १३ पैकी एक लहान गाव (सुमारे ३०० रहिवासी) आणि सातपैकी एका ग्रामीण कुटुंबाला वीज मिळाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

नेमका परिणाम काय?३०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये आर्थिक वाढ झाली नाही. २,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली. या मोठ्या गावांमध्ये दरडोई मासिक खर्च जवळजवळ दुप्पट झाला असून, यात दरमहा १,४२८ रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :electricityवीज