शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप फेटाळला

By admin | Updated: March 16, 2017 22:29 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 -  गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. 
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यातील विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचे आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे. यावर निवडणूक आयोग म्हणाले, ईव्हीएमच्या बाबतीत तांत्रिकदृष्ट्या आणि प्रशासकीय यंत्रणा अशी राबविण्यात आली आहे की, त्यामध्ये कोणतेही बदल सहजरित्या करणे शक्य नाही. तसेच, गेल्या निवडणुकांची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. मात्र, ईव्हीएममध्ये खरचं काही हेराफेरी झाल्याचा पुरावा जर आरोप करणा-यांनी दिला, तर याकडे गंभीरपणे पाहिले जाईल आणि चौकशी करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षांकडून किंवा उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत तक्रार किंवा पुरावा अद्याप मिळाला नाही. 
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी पक्षांकडून ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.