शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पीएम मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठवली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:49 IST

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण पनौतीमुळे त्यांना हरवले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, आता हे टीका राहुल गांधींना भोवणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली आहे. 

देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता

निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल  कारवाईची मागणी केली होती.

वागणुकीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करून निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आदेश पारित केला पाहिजे. अन्यथा निवडणुकीचे वातावरण बिघडेल आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीची बदनामी करण्यासाठी असभ्य, आक्षेपार्ह भाषा आणि बनावट बातम्यांचा वापर थांबवणे कठीण होईल, असंही यात म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागावी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेले अपमानास्पद विधान अत्यंत अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात भाजपचे मुख्यमंत्री राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात लज्जास्पद वक्तव्य करून त्यांचे खरे रूप दाखवले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग