शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

मध्य प्रदेश, मिझोरममध्ये प्रचार थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 5:52 AM

राजस्थान व तेलंगणात सध्या राजकीय वातावरण तापले असून, तेथे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रोज झडत आहेत.

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील प्रचाराचा धुरळा सोमवारी खाली बसला. या दोन्ही राज्यांमध्ये २८ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तेलंगणा व राजस्थानमध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, वरील चार व छत्तीसगड अशा पाच राज्यांत मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल.

राजस्थान व तेलंगणात सध्या राजकीय वातावरण तापले असून, तेथे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रोज झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजस्थानच्या भिलवाडा येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र व केंद्रात काँग्रेस सत्तेवर असतानाच १0 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मुंबईत पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला. हेच काँग्रेस नेते आज पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहेत. याला प्रत्युत्तर देत, संसदेवरील हल्ला तर वाजपेयी यांच्या काळातच झाला होता ना, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजस्थानात सभा घेतल्या. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि त्यावर चादर चढवली.

तेथून ते पुष्करच्या ब्रह्माच्या मंदिरातही दर्शनासाठी गेले. भाजपाचे नेते राहुल गांधी यांना त्यांचे गोत्र विचारत आहेत. त्यामुळे त्यांनी आपण काश्मिरी ब्राह्मण असून, आपले गोत्र दत्तात्रेय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018